शिर्षक :- वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं..!
लेखक :- एन.के. पत्रकार
दि. :- २१/०६/२०१८
सकाळच्या कोवळ्या उन्हात तुला भेटायचं म्हणून उठलो,
आवरलं अंघोळ केलं आरशा समोर एक तास घालवलो,
मनाला तुझ्या त्या नजरेची चाहूल लागलेली हृदय हसत हसत थोडं डोललं,
म्हणजेच वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ....१
नटखट गोजिरी ती हसरी नजर भिडली नजरेला,
न वाटलं मनमोकळी दाद मिळाली या हसण्याला,
वाटलं जवळ बसून हितगुज आयुष्याचे सांगावे तुजला,
पण ओंजळ दूर आहे म्हणून मन मलाच खायला उटलं,
म्हणजेच वाटलं फक्त आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ...२
खुप वाटते आपले कुणीतरी असावे केवळ मी तुझाच आणि तूही फक्त माझीच, असे म्हणावे कुणीतरी रात्रंदिवस जुरतय तुझ्यासाठी येरे परत,
म्हणावे किती स्वप्न पाहावे, किती झुरावे, नसत इतकं भाव कोणी खात,
हळू हळू झोप लागत गेली स्वप्न सुद्धा तुझेच न हळूच कंठ पण रागावून दाटलं,
आणि काय मग परत वाटलं आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...३
तुझे स्पर्श जणू भासे ओल्या पावसाळी सकाळच ते कोवळं ऊन,
प्रेम बहारायला प्रेम पुरेस नसत जोडल्या पाहिजेत मतं आणि मनं,
पण त्या विश्वासात निर्माण होते ते प्रेम ,आपुलकी अन जिव्हाळ्याच बंधन,
खरच असे करून तू माझी तुझ्याविषयीची जबाबदारी का वाढवतेस,
पण मनाला हे पटलं न मन परत म्हटलं ..
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...४
तू नुसती दिसणार असलीस तरी मन नाचायला लागते,
हातात हात नाही घेता आला, तरी तुज्या डोळयातून प्रेम वाहताना दिसते,
तू मला इतके प्रेम दिले आहेस की ते मला आयुष्यभर पुरेल ..
उद्या मेलो तरी तुज्यासाठी परत शरीरात श्वास भरेल...
अस लिहताना प्रत्येक वेळी वाटलं परत एकदा,
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...५
धन्यवाद...!
लेखक :- एन.के. पत्रकार
दि. :- २१/०६/२०१८
सकाळच्या कोवळ्या उन्हात तुला भेटायचं म्हणून उठलो,
आवरलं अंघोळ केलं आरशा समोर एक तास घालवलो,
मनाला तुझ्या त्या नजरेची चाहूल लागलेली हृदय हसत हसत थोडं डोललं,
म्हणजेच वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ....१
नटखट गोजिरी ती हसरी नजर भिडली नजरेला,
न वाटलं मनमोकळी दाद मिळाली या हसण्याला,
वाटलं जवळ बसून हितगुज आयुष्याचे सांगावे तुजला,
पण ओंजळ दूर आहे म्हणून मन मलाच खायला उटलं,
म्हणजेच वाटलं फक्त आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ...२
खुप वाटते आपले कुणीतरी असावे केवळ मी तुझाच आणि तूही फक्त माझीच, असे म्हणावे कुणीतरी रात्रंदिवस जुरतय तुझ्यासाठी येरे परत,
म्हणावे किती स्वप्न पाहावे, किती झुरावे, नसत इतकं भाव कोणी खात,
हळू हळू झोप लागत गेली स्वप्न सुद्धा तुझेच न हळूच कंठ पण रागावून दाटलं,
आणि काय मग परत वाटलं आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...३
तुझे स्पर्श जणू भासे ओल्या पावसाळी सकाळच ते कोवळं ऊन,
प्रेम बहारायला प्रेम पुरेस नसत जोडल्या पाहिजेत मतं आणि मनं,
पण त्या विश्वासात निर्माण होते ते प्रेम ,आपुलकी अन जिव्हाळ्याच बंधन,
खरच असे करून तू माझी तुझ्याविषयीची जबाबदारी का वाढवतेस,
पण मनाला हे पटलं न मन परत म्हटलं ..
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...४
तू नुसती दिसणार असलीस तरी मन नाचायला लागते,
हातात हात नाही घेता आला, तरी तुज्या डोळयातून प्रेम वाहताना दिसते,
तू मला इतके प्रेम दिले आहेस की ते मला आयुष्यभर पुरेल ..
उद्या मेलो तरी तुज्यासाठी परत शरीरात श्वास भरेल...
अस लिहताना प्रत्येक वेळी वाटलं परत एकदा,
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...५
धन्यवाद...!