शिर्षक - तुमच्यात मी एकटा वेगळा असलो तरी काय बिघडलं...?
लेखन- एन.के. (पत्रकार)
दिनांक - 01/11/2018/ 11:36
कधी कधी अंधारातल्या किर ओरडणाऱ्या रातकिड्यांचा आवाज पण शमतो, तर कधी कधी लाही लाही म्हणून ओकणाऱ्या माझ्या सुर्यदेवाची पण शाळा सुटते ना... तस काही गोष्टीत जेवढं ताणल जायला हवं तितकं न ताणता अगदी अलगत आणि हळू हळू आपल्या कर्मठ आणि कर्कश संवेदना कमी करेल तितकं चांगलं आहे...! अनेकांनी म्हणून ठेवलं आहे की "कर्म ऐसें करो की नाम हो जाये, नाम ऐसें कामाओ की नाम सूनते ही काम हो जाये" या पद्धतीने चांगले कर्म करत राहायचं कधी न कधी आणि कसलेही तथा कोणतेही अर्थात निमीत्त काहिही असो पण शेवटी जाणीव शिल्लक आहे तोवर एखाद्या कुंचल्यातून किव्वा कवितेतून, छायाचित्रातून वा लेखातून हे अनुभव प्रकट होतच रहाणार, तुमचेही व माझेही. आणि यातून नक्की काही तरी घेण्याजोगे आहे कारण कुणा एकाला सुधारण्यासाठी इतरांची मने नाराज करून बसू यासाठी त्यांचं धर्म आणि त्यांच्या कुवृत्तीच्या वंशाला जाऊ द्यावे करण असे वंश त्या त्या वंशात ते जवळून अनुभवले असतील किंवा अनुभवतील.
भोवतालच्या जगाशी मिळत जुळत न घेण हा काहीसा स्वभाव कम धर्मच असतो काहींचा. Survival of Fittest चं शास्त्र हे आपल्यालाही लागू होतच, अर्थात आपण जिवंत असतो तोपर्यंतच. मात्र कधी कधी अगदी हट्टाकट्टा किंव्वा वरकरणी एकदम सुदृढ मनुष्य सुद्धा अचानक हृदयविकाराने मरतो तेव्हा तोन्डात बोटे घालण्याखेरीज आपल्याला काही करता येत नाही. ह्या अशाच काही अनाकलनिय गोष्टी आपल्या सभोवताल किंवा आपल्यात घडतात किव्वा मधूनच एखादी सुनामी येते तेव्हा रोजमराच्या जीवनातील बूडापासून टाळूपर्यंत गोठलेल्या काही शिरा पुन्हा तडतडतात, जेव्हा काही आपल्या सोबत आणि आपली निजी जीवनात जवळ म्हणून संबोधले जाणारे एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्यापासून जेव्हा दल बदलू सरड्या प्रमाणे आपल्यातून वेगळं किंवा आपल्या कल्पक बुद्धिपेक्षा जास्त विचार करायला लागली की शहाणा नावाचा प्राणी अंगात शिरला की आटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट झाल्यासारखं आपल्यावर खिल्ली उडवण्यापासून ते आपल्या विरोधात वागण्याचा संसार करण्याचा विचार करणारी माणसे आपोआप निर्माण होतात तेव्हा एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मोठं करण्यासाठी महा बहाद्दर कष्ट घेत आहेत.
"एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया"
या सत्यमेव जयते सारख्या वॉटर कॅम्प ब्रीद वाक्य प्रमाणे जर एकजुटीने आपण पेटत गेलो तर नक्कीच आपल्यावर चांगल्या दिवसाच तुफान आल्याशिवाय राहणार नाही...!
आपला एन.के. ( पत्रकार )
लेखन- एन.के. (पत्रकार)
दिनांक - 01/11/2018/ 11:36
कधी कधी अंधारातल्या किर ओरडणाऱ्या रातकिड्यांचा आवाज पण शमतो, तर कधी कधी लाही लाही म्हणून ओकणाऱ्या माझ्या सुर्यदेवाची पण शाळा सुटते ना... तस काही गोष्टीत जेवढं ताणल जायला हवं तितकं न ताणता अगदी अलगत आणि हळू हळू आपल्या कर्मठ आणि कर्कश संवेदना कमी करेल तितकं चांगलं आहे...! अनेकांनी म्हणून ठेवलं आहे की "कर्म ऐसें करो की नाम हो जाये, नाम ऐसें कामाओ की नाम सूनते ही काम हो जाये" या पद्धतीने चांगले कर्म करत राहायचं कधी न कधी आणि कसलेही तथा कोणतेही अर्थात निमीत्त काहिही असो पण शेवटी जाणीव शिल्लक आहे तोवर एखाद्या कुंचल्यातून किव्वा कवितेतून, छायाचित्रातून वा लेखातून हे अनुभव प्रकट होतच रहाणार, तुमचेही व माझेही. आणि यातून नक्की काही तरी घेण्याजोगे आहे कारण कुणा एकाला सुधारण्यासाठी इतरांची मने नाराज करून बसू यासाठी त्यांचं धर्म आणि त्यांच्या कुवृत्तीच्या वंशाला जाऊ द्यावे करण असे वंश त्या त्या वंशात ते जवळून अनुभवले असतील किंवा अनुभवतील.
भोवतालच्या जगाशी मिळत जुळत न घेण हा काहीसा स्वभाव कम धर्मच असतो काहींचा. Survival of Fittest चं शास्त्र हे आपल्यालाही लागू होतच, अर्थात आपण जिवंत असतो तोपर्यंतच. मात्र कधी कधी अगदी हट्टाकट्टा किंव्वा वरकरणी एकदम सुदृढ मनुष्य सुद्धा अचानक हृदयविकाराने मरतो तेव्हा तोन्डात बोटे घालण्याखेरीज आपल्याला काही करता येत नाही. ह्या अशाच काही अनाकलनिय गोष्टी आपल्या सभोवताल किंवा आपल्यात घडतात किव्वा मधूनच एखादी सुनामी येते तेव्हा रोजमराच्या जीवनातील बूडापासून टाळूपर्यंत गोठलेल्या काही शिरा पुन्हा तडतडतात, जेव्हा काही आपल्या सोबत आणि आपली निजी जीवनात जवळ म्हणून संबोधले जाणारे एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्यापासून जेव्हा दल बदलू सरड्या प्रमाणे आपल्यातून वेगळं किंवा आपल्या कल्पक बुद्धिपेक्षा जास्त विचार करायला लागली की शहाणा नावाचा प्राणी अंगात शिरला की आटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट झाल्यासारखं आपल्यावर खिल्ली उडवण्यापासून ते आपल्या विरोधात वागण्याचा संसार करण्याचा विचार करणारी माणसे आपोआप निर्माण होतात तेव्हा एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मोठं करण्यासाठी महा बहाद्दर कष्ट घेत आहेत.
"एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया"
या सत्यमेव जयते सारख्या वॉटर कॅम्प ब्रीद वाक्य प्रमाणे जर एकजुटीने आपण पेटत गेलो तर नक्कीच आपल्यावर चांगल्या दिवसाच तुफान आल्याशिवाय राहणार नाही...!
आपला एन.के. ( पत्रकार )
No comments:
Post a Comment