कवितेचं शिर्षक - का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!
लेखन - पत्रकार एन.के.
मोबाईल - ८३२९१४१४४३
प्रेमाच्या छायेत मीही विसरलोय स्वतःला म्हणून इतकं काळजी करतोय तुझी कारण जीवन आहेस तू माझी,
जगणं खूप खोटं आहे त्रास होईल तुला पण जप कायम स्वतःला कारण नात टिकवण्यासाठी केलेली ही धडपड मी अनभवतो तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य करेन खर्ची माझी ! .....१
प्रेम प्रत्येकाला मिळत अस नाही पण जे मिळालं आहे त्याला जपायला शिक मनाने जोडलेली नाती कटू असतात, भावुक असतात पण बेवफा नसतात ,
राग, आणि लोभ ,मोह मत्सर पावलो पावली मिळेल पण निस्वार्थ जगायला शिक कारण आपल्या सच्चा मनाला पटलेली गोष्ट कधीही आपल्याला ठेच पोहचवणारी नसतात ! .....२
मानापासून प्रेम केलेली माणसेच आपल्याला त्रास देतात, मानसिक करतात कारण तुझे हाल ते सहन करू शकत नाहीत,
पुढची व्यक्ती मनाने आपल्यात गुंतून आपलं सर्वस्व तुम्हाला अर्पण करत असेल तर समजून जा की तुमच्या प्रेमात खूप मोठं यश आहे कारण ते तुम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत ! .....३
मनाच्या कोपऱ्यात बनलेली नाती ही मनापासून निर्माण केलेली असतात त्याला ईश्वराची देणं असते,
कुठल्या ना कुठल्या प्रवासात भेटलेली माणसे लाख मित्र बनतात पण प्रेम म्हणून उदयास आलेली ही उपमा नामक नातं मात्र खुद्द ईश्वराने तयार केलेलं असत ! ....४
इतकं मेहनत करून बनवलेली नाती जेव्हा आपल्यावर रागावतात, भांडतात तेव्हा संयम ठेव ते राग क्षणिक असत पण प्रेमाने आणि काळजीने केलेली उद्धट पण प्रेमळ वागणं असत,
एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी ह्या जगण्याला आपण नाही समजलो न रडून मोकळे झालो तर त्या माणसाला पण गमावण्याची वेळ येते कारण रडलेलं प्रत्येक अश्रूचा प्रत्येक थेंब त्या माणसावर असलेलं विश्वास कमी करत असत ! ....५
मग त्या पुढच्याच मन सुद्धा तुला कायम प्रश्न करत असत...
का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!
का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!
लेखन - पत्रकार एन.के.
मोबाईल - ८३२९१४१४४३
प्रेमाच्या छायेत मीही विसरलोय स्वतःला म्हणून इतकं काळजी करतोय तुझी कारण जीवन आहेस तू माझी,
जगणं खूप खोटं आहे त्रास होईल तुला पण जप कायम स्वतःला कारण नात टिकवण्यासाठी केलेली ही धडपड मी अनभवतो तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य करेन खर्ची माझी ! .....१
प्रेम प्रत्येकाला मिळत अस नाही पण जे मिळालं आहे त्याला जपायला शिक मनाने जोडलेली नाती कटू असतात, भावुक असतात पण बेवफा नसतात ,
राग, आणि लोभ ,मोह मत्सर पावलो पावली मिळेल पण निस्वार्थ जगायला शिक कारण आपल्या सच्चा मनाला पटलेली गोष्ट कधीही आपल्याला ठेच पोहचवणारी नसतात ! .....२
मानापासून प्रेम केलेली माणसेच आपल्याला त्रास देतात, मानसिक करतात कारण तुझे हाल ते सहन करू शकत नाहीत,
पुढची व्यक्ती मनाने आपल्यात गुंतून आपलं सर्वस्व तुम्हाला अर्पण करत असेल तर समजून जा की तुमच्या प्रेमात खूप मोठं यश आहे कारण ते तुम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत ! .....३
मनाच्या कोपऱ्यात बनलेली नाती ही मनापासून निर्माण केलेली असतात त्याला ईश्वराची देणं असते,
कुठल्या ना कुठल्या प्रवासात भेटलेली माणसे लाख मित्र बनतात पण प्रेम म्हणून उदयास आलेली ही उपमा नामक नातं मात्र खुद्द ईश्वराने तयार केलेलं असत ! ....४
इतकं मेहनत करून बनवलेली नाती जेव्हा आपल्यावर रागावतात, भांडतात तेव्हा संयम ठेव ते राग क्षणिक असत पण प्रेमाने आणि काळजीने केलेली उद्धट पण प्रेमळ वागणं असत,
एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी ह्या जगण्याला आपण नाही समजलो न रडून मोकळे झालो तर त्या माणसाला पण गमावण्याची वेळ येते कारण रडलेलं प्रत्येक अश्रूचा प्रत्येक थेंब त्या माणसावर असलेलं विश्वास कमी करत असत ! ....५
मग त्या पुढच्याच मन सुद्धा तुला कायम प्रश्न करत असत...
का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!
का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!