शिर्षक : प्रपोज - व्हॅलेंटाईनचा का एक नव्या नात्याचा...?
लेखक - एन.के. ( पत्रकार)
{ ...व्हॅलेंटाईनला प्रपोज करून एक नवं नात निर्माण व्हावं वाटणाऱ्या प्रत्येक प्रेम पक्षांनी वाचावा अस लेख.}
प्रेमाच्या व्याख्या खूप करून झालेल्या आहेत. प्रेम व्यक्त होत असते ते मनातून आणि तेही मनुष्य प्रेम म्हणून नाही तर जगात असलेल्या असंख्य गोष्टीवर, वेळेवर, क्षणावर प्रत्येकाला प्रेम होतं असत. पण आज प्रेम करताना सभोवताली घडणाऱ्या गोष्टी पहिल्या तर प्रेमाची व्याख्या मालिन होताना काहीस दिसत आहे. प्रेमाच्या पंक्तीत माणसाला आज माणुसकी आणि त्या पुढच्या व्यक्तीच मन वाचन करून त्याला समरस अस नात भक्कम आणि सेफ ठेवण आज कुठल्याच प्रेम जोडीला जमेनासे झाले आहे कदाचित. साज आणि गैरसमजचे वारे आज सुनामी सारखे वाहत आहेत. यातून येणार व्हॅलेंटाईन म्हणे प्रेमाचा आठवडा या दिवसात अनेक प्रेम पक्षी आपल्या जीवनसाथी म्हणून पाहणाऱ्या अनेक नात्यांना सांगड घालतात. यशस्वी आणि अयशस्वी हा भाग दुसरा असला तरीही प्रेम हे दोन्ही बाजूने असेल तरच व्यक्त व्हायला हवं ना...? अन्यथा आपण जबरदस्ती प्रेमाच्या रुळावर कुणाला आणू शकत नाही. अन्यथा याच रुळावर येणारी ट्रेन एकवेळ त्यांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही हो ना...! म्हणून आपण सहज विचार करायला गेलं तर कळत की प्रेम आणि एक मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेम संबंध बनवतात तेव्हा त्या नात्यात काही दिवस प्रेम जिव्हाळा असते पण मनाच्या या सांगाड्यात दोघांच्या मध्ये असणार मतभेदाचे भिंत ह्या नात्याला कलंक लावून उध्वस्त करते. आज अनेक क्षेत्रात एक नात बनल पाहिजे म्हणून केलेली खटाटोप लक्षात घेता अनेक नाते हे फक्त बुजगावणे म्हणून कालांतराने उदयास येत आहेत आणि त्याचा परामर्ष म्हणून आज प्रत्येक पेपर आणि न्यूज चॅनेल वर आत्महत्या, प्रेमसंबंध मधून स्वतःला संपवून घेतले कोणी त्या प्रेमाच्या नात्याला नकार दिला म्हणून भोकसले. काही कृत्य जरी माणूस करत असाल तरीही त्यापाठीमागे अभ्यास केला तर हे नातं इतकं दिवस टाकलं का ? कशासाठी...? दोघांची साथ होती म्हणून तर या नात्याला किनार लाभली पण किनाऱ्यावर असलेल्या मतभेदाच्या चोराने जीव घेतल अस शिर्षक रुपी त्या कथेला संबोधलं तर वावग काहीच नाही ना. आज मोबाईलच्या सानिध्यातून आणि टीव्हीच्या आवाजातून अनेक जण त्याचे अनुकरण करण्यात तथ्य मानणारी पिढी उदयास येत आहे. हेअर स्टाईल पासून पेहराव पासून बोलण्याची पद्धत सुद्धा सिने स्टार सारख करणारे आपण किंवा मूल-मुली आज उघड आपल्या डोळ्याला दिसतात पण दुसरीकडे अंकुश म्हणून किंवा जज म्हणून असणाऱ्या आई वडिलांच्या यावर निर्बंध घालण्याऐवजी त्यांच्या वागण्यावर आणि दिसण्यावर कौतुकाची थाप देऊन त्यांना नकळत प्रोत्साहित करून जातात. हेच नाते एखाद्याच्या मुलाच्या किंवा एक विशिष्ट सोबत करणाऱ्या व्यक्तीच्या प्रसशा करण्यासाठी कारणीभूत ठरते मोजक्या पण मोहक शब्दात दोघांच्या मनात प्रेम आणि हेवा वाटणार एक वार वाहायला लागत आणि मग वर सांगितलेलं साद रुपी नात्याच्या यादीत मग + १ नात निर्माण होऊन बसत. किती काळ टिकत किती काळ राहत हे त्यांच्या मनाच्या समंजस पणावर अवलंबून असते. तर काही तुटलेली दोरखंडातून अनेक नाते मण्यासारखं अस्थाव्यस्त होऊन जातात. न तिथं रौद्र रूप धारण झालं तर ते ट्रेन त्या रुळावरच्या काहींच्या जीवावर ही बेतत. म्हणून नात्यात गोडवा हवाच एक पारड जड तर दुसर पारड हलकं हे पाहिजेच.
जेव्हा समजून घेऊन प्रेम करता आलं ते नातं घट्ट आणि आठवणीच गाठोडं घेऊन स्मरत राहावं इतकं सुंदर नातं बनुन जात. प्रेम बोलाव तेवढ आणि त्याला समजाव तेवढ कमी त्याला न सुरवात न शेवट असा हा विषय. प्रेमाची व्याख्या करण्या ईतका खरतर मी महान नाही. कारण हे फक्त एका नात्याच्या हारात गुंफल जाणार फुल थोडीच आहे. प्रत्येक नात्यात, प्रत्येक गोष्टीत याचा सहवास नसेलच त्याला अर्थ तो काय. अगदी पुराणा पासुन ते आताच्या तरुणांपर्यंत याचे असंख्य दाखले आहेत. खरतर प्रेम कोणत्या ही व्यक्तीवर, वस्तुवर, छंदावर कशावरही होवु शकत. पण प्रेम या शब्दाला जर कोणत नात
पुर्णत्वास घेवुन जात असेल तर ते प्रियकर अन प्रियसीच. कारण प्रेम हा शब्द म्हटलं तर सुरवात होते ते म्हणजे २ मनाचं मधुर मिलन. न त्या नात्यातून निर्मित कथित गोष्टी आजही आपल्या समोर वाचनीय आहेत, श्रवणीय आहेत. प्रेमात काही वेळा प्रेमाच्या वाट्याला नाव ठेवली जातात की आकर्षण म्हणजे प्रेम नाही इत्यादी पण त्याचा खरा अर्थ आणि विचार अस आहे की प्रेमाची सुरवात ह्रदयापासुन नाही तर डोळया पासुन होते. कारण डोळे प्रेमात नाही पडत तर आकर्षित होतात प्रेमात पडत ते ह्रदय. यातला फरक ज्याला कळला त्याला प्रेम कळाल. प्रेमाला सौंदर्य नाही लागत ती भावना ह्रदयातुन मनातुन निर्माण व्हावी लागते. आकर्षित झालेले डोळे मनावर तत्कालीन सुखाचा पडदा टाकतात अन त्याला प्रेम नाव देवुन प्रवासाला लागतात मग अस आकर्षण आई वडलांच्या नात्याचा, विश्वासाचा, खुन करून प्रेमाच्या नावाला लाल झेंडा देवुन मोकळ होत. आज भोवताली चालेला हा प्रेमाचा बाजार पाहवत नाही म्हणुन ह्या लेखाच्या मार्फत मी केलेला एक प्रयत्न. प्रेम एक खरच खुप सुंदर भावना आहे कारण दोन व्यक्ती जेव्हा या धाग्यात गुंफल्या जातात ना तेव्हा त्या भौतिक सुखाच्या अवाढव्य समुद्राला पार करुन कधीच पलीडच्या निस्वार्थ नावाच्या नगरीत गेलेल्या असतात. प्रेम तुमच्या कर्तव्याच्या, तुमच्या स्वपनांच्या, ईतर नात्यांच्या वाटेत अडथळा न बनता या गोष्टींला बरोबर घेवुन एक आदर्श जीवन जगण्याच्या मार्गावर येण्यासाठी एक महत्तवाची भुमिका बजावत. कारण प्रेम नावाच्या नात्यात प्रवेश केल्यावर माणुस घ्रुणा, तिरस्कार या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. एकमेंकाच्या ईच्छा, स्वप्न, नाती सावरत सावरत आपल्या सुखाचा त्याग करण्याच्या प्रवासाला सुरवात यामुळेच होते. करमनुकिच्या जगातल्या प्रेमाच अनुकरण न करता जर त्या मागचा संदेश जर आपण घ्यायला शिकलात ना तर प्रेमाच्या व्याखे जवळ नक्किच जाऊन पोहचाल. प्रेम एक अशिर्वाद आहे एक शक्ती आहे एक दुवा आहे नात्यांला जोडणारा. कारण या कलियुगासारख्या दुनियेत ही अशी एकमेव भावना आहे जी मनुष्याला त्याच्या मानव धर्माशी एकरुप होण्यास फार मोठ सहकार्य करु शकते.
धन्यवाद...!
मोबाईल - ८८०६६०५८५२
लेखक - एन.के. ( पत्रकार)
{ ...व्हॅलेंटाईनला प्रपोज करून एक नवं नात निर्माण व्हावं वाटणाऱ्या प्रत्येक प्रेम पक्षांनी वाचावा अस लेख.}
प्रेमाच्या व्याख्या खूप करून झालेल्या आहेत. प्रेम व्यक्त होत असते ते मनातून आणि तेही मनुष्य प्रेम म्हणून नाही तर जगात असलेल्या असंख्य गोष्टीवर, वेळेवर, क्षणावर प्रत्येकाला प्रेम होतं असत. पण आज प्रेम करताना सभोवताली घडणाऱ्या गोष्टी पहिल्या तर प्रेमाची व्याख्या मालिन होताना काहीस दिसत आहे. प्रेमाच्या पंक्तीत माणसाला आज माणुसकी आणि त्या पुढच्या व्यक्तीच मन वाचन करून त्याला समरस अस नात भक्कम आणि सेफ ठेवण आज कुठल्याच प्रेम जोडीला जमेनासे झाले आहे कदाचित. साज आणि गैरसमजचे वारे आज सुनामी सारखे वाहत आहेत. यातून येणार व्हॅलेंटाईन म्हणे प्रेमाचा आठवडा या दिवसात अनेक प्रेम पक्षी आपल्या जीवनसाथी म्हणून पाहणाऱ्या अनेक नात्यांना सांगड घालतात. यशस्वी आणि अयशस्वी हा भाग दुसरा असला तरीही प्रेम हे दोन्ही बाजूने असेल तरच व्यक्त व्हायला हवं ना...? अन्यथा आपण जबरदस्ती प्रेमाच्या रुळावर कुणाला आणू शकत नाही. अन्यथा याच रुळावर येणारी ट्रेन एकवेळ त्यांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही हो ना...! म्हणून आपण सहज विचार करायला गेलं तर कळत की प्रेम आणि एक मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेम संबंध बनवतात तेव्हा त्या नात्यात काही दिवस प्रेम जिव्हाळा असते पण मनाच्या या सांगाड्यात दोघांच्या मध्ये असणार मतभेदाचे भिंत ह्या नात्याला कलंक लावून उध्वस्त करते. आज अनेक क्षेत्रात एक नात बनल पाहिजे म्हणून केलेली खटाटोप लक्षात घेता अनेक नाते हे फक्त बुजगावणे म्हणून कालांतराने उदयास येत आहेत आणि त्याचा परामर्ष म्हणून आज प्रत्येक पेपर आणि न्यूज चॅनेल वर आत्महत्या, प्रेमसंबंध मधून स्वतःला संपवून घेतले कोणी त्या प्रेमाच्या नात्याला नकार दिला म्हणून भोकसले. काही कृत्य जरी माणूस करत असाल तरीही त्यापाठीमागे अभ्यास केला तर हे नातं इतकं दिवस टाकलं का ? कशासाठी...? दोघांची साथ होती म्हणून तर या नात्याला किनार लाभली पण किनाऱ्यावर असलेल्या मतभेदाच्या चोराने जीव घेतल अस शिर्षक रुपी त्या कथेला संबोधलं तर वावग काहीच नाही ना. आज मोबाईलच्या सानिध्यातून आणि टीव्हीच्या आवाजातून अनेक जण त्याचे अनुकरण करण्यात तथ्य मानणारी पिढी उदयास येत आहे. हेअर स्टाईल पासून पेहराव पासून बोलण्याची पद्धत सुद्धा सिने स्टार सारख करणारे आपण किंवा मूल-मुली आज उघड आपल्या डोळ्याला दिसतात पण दुसरीकडे अंकुश म्हणून किंवा जज म्हणून असणाऱ्या आई वडिलांच्या यावर निर्बंध घालण्याऐवजी त्यांच्या वागण्यावर आणि दिसण्यावर कौतुकाची थाप देऊन त्यांना नकळत प्रोत्साहित करून जातात. हेच नाते एखाद्याच्या मुलाच्या किंवा एक विशिष्ट सोबत करणाऱ्या व्यक्तीच्या प्रसशा करण्यासाठी कारणीभूत ठरते मोजक्या पण मोहक शब्दात दोघांच्या मनात प्रेम आणि हेवा वाटणार एक वार वाहायला लागत आणि मग वर सांगितलेलं साद रुपी नात्याच्या यादीत मग + १ नात निर्माण होऊन बसत. किती काळ टिकत किती काळ राहत हे त्यांच्या मनाच्या समंजस पणावर अवलंबून असते. तर काही तुटलेली दोरखंडातून अनेक नाते मण्यासारखं अस्थाव्यस्त होऊन जातात. न तिथं रौद्र रूप धारण झालं तर ते ट्रेन त्या रुळावरच्या काहींच्या जीवावर ही बेतत. म्हणून नात्यात गोडवा हवाच एक पारड जड तर दुसर पारड हलकं हे पाहिजेच.
जेव्हा समजून घेऊन प्रेम करता आलं ते नातं घट्ट आणि आठवणीच गाठोडं घेऊन स्मरत राहावं इतकं सुंदर नातं बनुन जात. प्रेम बोलाव तेवढ आणि त्याला समजाव तेवढ कमी त्याला न सुरवात न शेवट असा हा विषय. प्रेमाची व्याख्या करण्या ईतका खरतर मी महान नाही. कारण हे फक्त एका नात्याच्या हारात गुंफल जाणार फुल थोडीच आहे. प्रत्येक नात्यात, प्रत्येक गोष्टीत याचा सहवास नसेलच त्याला अर्थ तो काय. अगदी पुराणा पासुन ते आताच्या तरुणांपर्यंत याचे असंख्य दाखले आहेत. खरतर प्रेम कोणत्या ही व्यक्तीवर, वस्तुवर, छंदावर कशावरही होवु शकत. पण प्रेम या शब्दाला जर कोणत नात
पुर्णत्वास घेवुन जात असेल तर ते प्रियकर अन प्रियसीच. कारण प्रेम हा शब्द म्हटलं तर सुरवात होते ते म्हणजे २ मनाचं मधुर मिलन. न त्या नात्यातून निर्मित कथित गोष्टी आजही आपल्या समोर वाचनीय आहेत, श्रवणीय आहेत. प्रेमात काही वेळा प्रेमाच्या वाट्याला नाव ठेवली जातात की आकर्षण म्हणजे प्रेम नाही इत्यादी पण त्याचा खरा अर्थ आणि विचार अस आहे की प्रेमाची सुरवात ह्रदयापासुन नाही तर डोळया पासुन होते. कारण डोळे प्रेमात नाही पडत तर आकर्षित होतात प्रेमात पडत ते ह्रदय. यातला फरक ज्याला कळला त्याला प्रेम कळाल. प्रेमाला सौंदर्य नाही लागत ती भावना ह्रदयातुन मनातुन निर्माण व्हावी लागते. आकर्षित झालेले डोळे मनावर तत्कालीन सुखाचा पडदा टाकतात अन त्याला प्रेम नाव देवुन प्रवासाला लागतात मग अस आकर्षण आई वडलांच्या नात्याचा, विश्वासाचा, खुन करून प्रेमाच्या नावाला लाल झेंडा देवुन मोकळ होत. आज भोवताली चालेला हा प्रेमाचा बाजार पाहवत नाही म्हणुन ह्या लेखाच्या मार्फत मी केलेला एक प्रयत्न. प्रेम एक खरच खुप सुंदर भावना आहे कारण दोन व्यक्ती जेव्हा या धाग्यात गुंफल्या जातात ना तेव्हा त्या भौतिक सुखाच्या अवाढव्य समुद्राला पार करुन कधीच पलीडच्या निस्वार्थ नावाच्या नगरीत गेलेल्या असतात. प्रेम तुमच्या कर्तव्याच्या, तुमच्या स्वपनांच्या, ईतर नात्यांच्या वाटेत अडथळा न बनता या गोष्टींला बरोबर घेवुन एक आदर्श जीवन जगण्याच्या मार्गावर येण्यासाठी एक महत्तवाची भुमिका बजावत. कारण प्रेम नावाच्या नात्यात प्रवेश केल्यावर माणुस घ्रुणा, तिरस्कार या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. एकमेंकाच्या ईच्छा, स्वप्न, नाती सावरत सावरत आपल्या सुखाचा त्याग करण्याच्या प्रवासाला सुरवात यामुळेच होते. करमनुकिच्या जगातल्या प्रेमाच अनुकरण न करता जर त्या मागचा संदेश जर आपण घ्यायला शिकलात ना तर प्रेमाच्या व्याखे जवळ नक्किच जाऊन पोहचाल. प्रेम एक अशिर्वाद आहे एक शक्ती आहे एक दुवा आहे नात्यांला जोडणारा. कारण या कलियुगासारख्या दुनियेत ही अशी एकमेव भावना आहे जी मनुष्याला त्याच्या मानव धर्माशी एकरुप होण्यास फार मोठ सहकार्य करु शकते.
धन्यवाद...!
मोबाईल - ८८०६६०५८५२
No comments:
Post a Comment